✒️प्रतिनिधी मुंबई(अनिल बेदाग)
मुंबई(दि.5मे):-भारत के बेहतरीन और सबसे विश्वसनीय वकीलों में से एक सना रईस खान ने अपने गहन ज्ञान और जुनून के साथ एनडीटीवी...
मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. या संबंधीची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर संपूर्ण देशातून जात...
(2 दिवसात कोणतीही कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार...!)
✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि.4 मे):-तालुक्यातील गो सी गावंडे महाविद्यालय यांच्या संस्था अध्यक्ष, सचिव, प्राचार्य, कार्यक्रमाचे...
✒️भंडारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
भंडारा(दि.5मे):-भंडारा जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायक बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामविकास आणि पंचायत राज व्यवस्थेला दिशा देणारे प्रभावी नेतृत्व...
✒️प्रतिनिधी नागभीड(संजय बागडे)
नागभीड(दि.5मे):-तालुक्यातील कोसंबी गवळी येथील शेतकरी जाणबा धोंडू श्रीरामे यांना पंचायत समिती नागभीड येथून शासनाच्या बिरसा मुंडा योजने अंतर्गत सिंचन विहीर मिळाली. शेतकऱ्यांनी...
✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.5मे):-गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराला* आज दि. 4 मे 2025...
✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.5मे):-देशात जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा बहुजन समाज पक्षाच्या विचारधारेचा, मागणीचा आणि लढ्याचा विजय आहे, असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेश...