_अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते. यंदा २०२४मध्ये दि.१० सप्टेंबर रोजी...
अंधाधुंद विकासाने पृथ्वीचा ओझोन थर फाडला आहे आणि जगाला आपत्तीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. पृथ्वीचे तापमान वाढले आहे. पृथ्वी तापाने जळत आहे, त्यामुळे कुठे...
जळगाव -येथे दीड दिवसांच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी शहरातील विविध क्षेत्रांतील २०० वर मान्यवर नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी सुद्धा संधी मिळाल्याने...
जळगाव - आंतरशालेय मनपा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात मुलांमध्ये सेंट जोसेफच्या जयेश सपकाळे याने ६.५ गुणांसह तर मुलींमध्ये पोदार स्कूलची माही संंघवी...
*जळगाव दि.१० प्रतिनिधी*- ‘गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य, गड किल्ल्यांनी स्थापले स्वराज्य, गड किल्ल्यांतून मावळा लढला, गड किल्ल्यातून महाराष्ट्र घडला’ या विषयानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी...
आधुनिक काळात प्रत्येक व्यक्ती भौतिक सुविधेच्या पाठीमागे लागला आहे. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विज्ञानामुळे घडवून आणलेल्या वेगवेगळ्या अविष्कारामुळे व्यक्ती...