दिवाळीपूर्वी वेतन अदा करा- आमदार सुधाकर अडबाले
सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, 9423608179
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच प्रधान सचिवांकडे मागणी
गडचिरोली- दि. १८ ऑक्टोंबर २०२५ पासून दिवाळीचा सण सुरु होत आहे. देशासह राज्यात...
ओबीसी आरक्षण “शिवा” चे ७ ऑक्टोबरला आझाद मैदान मुंबईत धरणे
संजीव भांबोरे, विशेष प्रतिनिधी, मो.70663 70489
भंडारा जिल्हा अध्यक्षांची महाराष्ट्र स्तरिय व्हिडिओ कॉन्फरन्स सभेतून माहिती
भंडारा-ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद व अखिल भारतीय वीरशैव...
डीजे चा खर्च टाळून दिले सार्वजनिक ठिकाणांना तार कुंपण-नवक्रांती दुर्गा मंडळ मांडवाचा स्तुत्य उपक्रम
बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी, पुसद (यवतमाळ), मो.78751 57855
पुसद- तालुक्यातील मांडवा येथे सर्व सुविधा पूर्ण स्मशानभूमी, गावात विविध चौक लोकसहभागातून करून एक आदर्श निर्माण केला...
गांधी जयंती सप्ताहानिमित्त शिरसोली प्र.न येथे सामूहिक स्वच्छता अभियान
*जळगाव दि. ५ प्रतिनिधी* - महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या निमित्ताने शिरसोली प्र.न येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत शिरसोली प्र.न यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक स्वच्छता...
अधिकाधिक पदवीधरांनी मतदार नोंदणी करून घ्यावी- आमदार अभिजीत वंजारी यांचे आवाहन
गडचिरोली :: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हा काँग्रेस कार्यालयात, पदवीधर मतदार नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आले. ...
महागाई भत्त्यासह दिवाळीपूर्वी वेतन करा-राजेंद्र मोहितकर
सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, 9423608179
चिमूर- जुलै २०२५ पासून शिक्षक कर्मचायांचे रखडलेल्या महागाई भत्त्यासह व जुलै ते आक्टोबर महिण्याच्या थकबाकीसह आक्टोबर २०२५ चे वेतन...
राजुरा शहराला वृक्षतोडीचे ग्रहण-मोठ मोठे वृक्ष विना परवानगीने खुलेआम तोडले जाताय
✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
🔺नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
🔺नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था वनमंत्र्यांकडे करणार तक्रार.)
राजुरा(दि.4ऑक्टोबर):- राजुरा नगर परिषद हद्दीत सध्या मोठ्याप्रमाणात मोठमोठे...
रोटरी क्लब राजुराकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना एज्युकेशनल आयडियल स्टडी ॲप चे मोफत वितरण
✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.४ऑक्टोबर):- रोटरी क्लब राजुरा यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली. स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम समाविष्ट असलेल्या आणि...
कबीरांच्या काव्यावर बुद्धाचा प्रभाव
कबीर हे एक चौदाव्या शतकातील महान भारतीय संत कवी आणि समाजसुधारक होऊन गेले. त्यांच्या साहित्यावर बुद्धांच्या विचारांचा सखोल प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. तथागत बुद्ध...
चांगले कर्म केले तर चांगले घडते!’ -प. पू. निलेशप्रभाजी म. सा.
रंग, रूप, वेशभूषा सुंदर असेल तर आपले चरित्र चांगले असे मनुष्य मानतो. मात्र रूपाने चांगले असण्यापेक्षा मनाने चांगले विचार आणले पाहिजे. दया भाव ठेवला...