पूर्वी पासूनच गुरूजी या शब्दांना आदर भावना आहे. पूर्ण जे गुरूजी होते, त्यांना आचार्य पण म्हणत असे. आचार्य म्हणजे गुरुकुल पद्धती मध्ये, आपल्या शिष्यांना...
31 ऑगस्ट रोजी एॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्माई मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह झाला. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतील तमाम विठ्ठल भक्तांच्या दर्शनाच्या हक्कासाठी...
भूक नावाच्या रांडंचा
जर खून करता आला असता तर......
तर...तर...
माझी आई कितीतरी वेळा
गुन्हेगार झाली असती....
निवद खायला आलेल्या
कावळ्यांनो...
पोटभर खावा
पण माझ्या आईचं पोट
भरलेला एकतरी पुरावा द्या.....
नाहीतर इथंच तुमची...
✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114
परळी(दि.4सप्टेंबर):-निवडणूक काळात परळीकर नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करण्याच्या दिशेने परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अत्यंत महत्वाचे...
✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114
बीड(दि.4सप्टेंबर):-जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बीड शहरामध्ये नेहमी दहशत निर्माण करणे, अवैध...
✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986
ब्रह्मपुरी(दि.4सप्टेंबर):- गोसीखुर्द धरणांचे पाणी अचानक वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील नदी काठावरील गावांमध्ये महापुरांची परिस्थिती निर्माण झाली.अनेकांचे घरे पडली व...
? जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 3446
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपुर(दि.4सप्टेंबर):-जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात...