Monthly Archives: October, 2020

कामठी येथील पिडीताला शासनाने आर्थिक मदत करावी

?चिमूर क्रांती नाभिक समाज संघटनेची मागणी ?तहसीलदार चिमूर यांना निवेदन सादर ✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.1ऑक्टोबर):-नागपुर जिल्ह्यातील कामठी शहरात दाढी करण्याच्या किरकोळ कारणावरून सलून व्यावसायिकावर ३ ते ४...

मराठा समाजाला ओ .बी .सी. संवर्गात समावेश करू नये

? चिमूर क्रांती नाभिक समाज संघटनेची मागणी ?तहसीलदार चिमूर यांना निवेदन सादर ✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.1ऑक्टोबर):-सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असुन अनेक मराठा नेते व मराठा...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली त्याचा जाहीर निषेध

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405 परळी(दि.1ऑक्टोबर):- उत्तरप्रदेशच्या सरकारकडून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना पोलीस यंत्रणा व प्रशासनाकडून धक्का बुक्की केली त्याचा जाहीर निषेध परळी काँग्रेस च्या...

हाथरस प्रकरणाचे पंतप्रधान यांना पाठविले निवेदन

?सीरसाळा पोलीस ठाण्याचे मार्फत स्वीकारले निवेदन ✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405 परळी(दि.1ऑक्टोबर):- हाथरस व बलरामपूर ( राज्य उत्तर प्रदेश ) येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलीवंर झालेल्या अत्त्याचार/ बलत्कार...

अखेर त्या रस्त्यावरचे खङ्ङे बुजवण्यास सुरुवात

?आमदार संदिप भैय्या क्षिरसागर याच्या पुढाकारातुन महालक्ष्मी चौक ते बीङ शहर ङांबरी खङ्ङे बुजवण्यास सुरुवात ✒️गोपाल भैया चव्हाण(बीड, प्रतिनिधी)मो:-9665667764 बीड(दि.1ऑक्टोबर):-जिरेवाङी जालना रोङ महालक्ष्मी चौक ते बीङ...

मनिषा वाल्मिकी वर बलात्कार करून हत्या करणाऱ्यां आरोपींना फाशी द्या – दत्ता वाकसे

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620 बीड(दि.1ऑक्टोबर):-उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका खेड्यात दलित समाजातील मनिषा वाल्मिकी वर उच्च वर्णीयातील काही गुंडांनी सामुहिक बलात्कार करून तीची हत्या केल्या प्रकरणात...

शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत जिल्हा स्तरीय समितीची सभा

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.1ऑक्टोंबर):-जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस विभागामार्फत शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत नियंत्रण समितीची सभा दर महिन्यात आयोजित करण्यात येते. हि मासिक सभा दिनांक...

जातीव्यवस्थेत हरपलेली मानुसकी

भारताची उभारणी ही विषमता वादी व्यवस्थेवर झालेली असुन आजही ती कायम आहे. भारतात जेवढी विषमता बघायला मिळते तेवढी विषमता जगाच्या पाठीवर कोठेही दिसणार नाही....

ज्येष्ठ नागरिक दिन

कोणतीही भारतीय स्त्री किंवा पुरुष ज्याची वय वर्षे साठ अथवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना जेष्ठ नागरिक असे संबोधण्यात येते . साधारणपणे या वयात माणसाला...

जायकवाडी धरणाच्या विसर्ग पाणी व अतिवृष्टीच्या पाण्यामुळे गावातील ऊस मालाचे नुकसान टाळण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन – सौ.अनिता वानखेडे

✒️ विजय कांबळे(पैठण प्रतिनिधी)मो:-8454021607 पैठण(दि.1ऑक्टोबर):-राष्ट्रवादी काँग्रेस पैठण महिला अध्यक्ष सौ.अनिता वानखेडे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. जायकवाडी धरणाच्या विसर्ग पाणी व अतिवृष्टीच्या पाण्यामुळे गावातील...
- Advertisment -
Google search engine

Most Read