✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587
सेनगाव(दि.22ऑगस्ट):-राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव जाधव यांच्यावतीने अंकुश गिरी यांची हिंगोली जिल्हा सोशल मीडिया...
✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587
सेनगाव(दि.22ऑगस्ट):- मागील आठवडाभर हिंगोली लोकसभा क्षेत्रातील अनेक भागात झालेल्या पावसामुळे अतिवृष्टी झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त...
✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185
केज(दि.22ऑगस्ट):-अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकते मिनाताई कांबळे यांची निवड करण्यात आली आहे असे...
?भंडारा जिल्ह्यातील अड्याळ तालुक्यातील गैरप्रकार
✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)
भंडारा(दि.22ऑगस्ट):-वन विभागामार्फत वनपरिक्षेत्रालगतच्या विकासासाठी ग्रामीण भागातील खेडे गावात श्रमिकांची, व आर्थिक व्यवहाराची पारदर्शकता असावी म्हणून ग्रामवन समित्या स्थापन...
?जातीय मानसिकतेतून बौद्ध वंदना घेण्यास घेण्यास मज्जाव
✒️नवी मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)
नवी मुंबई(दि.22ऑगस्ट):- आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण कार्यात सिडको प्रशासनामार्फत येथील प्राचीन वास्तू माती टाकून बुजविण्यात आली...
?शिक्षणाधिकारी वर्धा यांना महाराष्ट्र माध्य.डीएड शिक्षक महासंघाचे निवेदन
✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क)
वर्धा(दि.22ऑगस्ट ):-जिल्हा परिषद वर्धाचे शिक्षणाधिकारी(माध्य.) यांची महाराष्ट्र माध्यमिक डीएड शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शिक्षकांना...
?माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे प्रयत्नाला यश
?गावकऱ्यांच्या वतीने अमरसिंह पंडित यांचे आभार
✒️देवराज कोळे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:;८४३२४०९५९५
गेवराई(दि.21ऑगस्ट):- तालुक्यातील अंतरवली बु, येथील पूर्ण गावातील शेतकऱ्यांचे एक वर्षापासून रखडलेले...
?जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1306
?आज (दि.21ऑगस्ट) रोजी एकाच दिवशी 57 बाधित आले पुढे
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.21ऑगस्ट):- वरोरा येथे कार्यरत असतांना अनेक बाधितांना मृत्यूच्या दारातून बाहेर...
?मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन सादर
✒️आतुल बडे(परळी,तालुका प्रतिनिधी)मो:-9096040405
परळी (दि.21ऑगस्ट):-उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चा आता...