कोणताही नेता, अभिनेता, पत्रकार, शिक्षक उठतो म्हणतो कि महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. टाळ्या घेतो. वास्तव मात्र वेगळेच आहे.दोन चार पाच समाजसेवक ,राजकीय नेते पुरोगामी...
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.14मे):- संपूर्ण मानव जातीच्या प्रगतीसाठी तथागत गौतम बुद्धानी त्रिशरण पंचशीलेची शिकवण दिली आहे. प्रत्येक माणसाने पंचशीलचे महत्त्व समजून घेतले तर चांगला माणुस...
✒️विशेष प्रतिनिधी(जगदीप वनशिव)
पुणे(दि.14मे):-येथील ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेच्या वतीने गीतकार सिने अभिनेते लोककवी सीताराम नरके लिखित गीताचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी हास्यसम्राट बंडा जोशी...
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगांव(दि.14मे):- तालुका विधी सेवा समिती तसेच धरणगाव तालुका वकील संघाच्यावतीने दि.१०/५/२०२५ वार शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले...