✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.29ऑगस्ट):-अस्मितेचा एल्गार कार्यालय भंडारा येथे सुप्रसिद्ध कव्वाल, गायक व आंबेडकरी विचारक स्मृतीशेष मनोज कोटांगले यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या तैलचित्राचे दि.२८ आॅगष्ट...
✒️सुनील शिरपुरे(यवतमाळ प्रतिनिधी)
झरीजामणी(दि.29ऑगस्ट):- पवन कुळसंगे मित्रपरिवार तर्फे सुरु असलेल्या आदिवासी समाज गाव भेट दौरा व आढावा बैठकीत डुबलीपोड येथे सर्व आदिवासी समाज राहत असल्याचे...
▪️सर्व यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करण्याचे निर्देश
✒️रोशन मदनकर(उपसंपादक)
चंद्रपूर(दि.28ऑगस्ट):-सन 2047 पर्यंत विकसीत भारत घडविण्यासाठी, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा व लोककेंद्रीत विकासाची पुर्तता होणे आवश्यक आहे....
▪️योग्य आहार व चांगल्या सवयी आपल्यामध्ये रुजवणे - ज्ञानेश्वर शिंपी ( समुपदेशक ग्रामीण रुग्णालय धरणगाव)
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगांव(दि.28ऑगस्ट):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा...
✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.28ऑगस्ट):- जळगावातील जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड ही शाश्वत शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आता नॅशनल अकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेस (NAAS) ची...
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9423608179
चंद्रपूर(दि.27ऑगस्ट):- चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभागासाठी निवडायची सभासद संख्या निश्चित करण्यात आली...
✒️अंबाजोगाई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अंबाजोगाई(दि.27ऑगस्ट):- अखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटन मार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत अंबाजोगाईच्या नंदन विजय नावंदर याने नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला...
✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
▪️गेल्या दोन दशकांपासून झाडाचे करताय संरक्षण
राजुरा(दि.२७ऑगस्ट):-भारतात प्रख्यात कवयित्री गिरीजा कुमार माथूर यांनी हिंदीमध्ये "हम होंगे कामयाब " चे शाब्दिक भाषांतर केले...
✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
खामगांव(दि.27ऑगस्ट):-गौ वंश सेवा व तसेच रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आता पर्यंत एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन तर्फे 18,000 हजाराच्या वर रुग्णांना...
✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.25ऑगस्ट):- 'निसर्गकन्या' म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांचे भावविश्व आणि ग्रामीण...