?मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405
परळी(दि.23सप्टेंबर):- शहराला पाणीपुरवठा करणारे वान धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे चार वर्षापूर्वी वान धरण ओव्हर फ्लो झाले होते...
✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587
सेनगाव(दि.23सप्टेंबर):- सेनगाव शहरात असलेला पशुवैद्यकीय उपकेंद्र येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे तिथे पशुपालकांना व जनावरांना जाण्यासाठी त्रास होत आहे. पशुवैद्यकीय उपकेंद्र हे...
✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260
नांदेड(दि.23सप्टेंबर):-महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेली रयत शेतकरी संघटना एकमेव संघटना आहे शेतकऱ्यावर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी संघटना प्रयत्न करीत आहे परंतु...
?मागील अनेक दिवसांपासून गोरखधंदाला ऊत कंकडालवार यांचा प्रताप
✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)
अहेरी(दि.23सप्टेंबर):- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे भाऊ वैभव कंकडालवार हे जंगलातुन अवैधरित्या ट्रॅक्टरनी दगड...
✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231
सातारा(दि.23सप्टेंबर):-सज्जनगड परिसरात सज्जनगडाच्या पाठीमागील बाजूस आंबाले तळे डोंगरावर रविवार पासून काही युवकांना बिबट्याचे सदृश प्राणी दिसला काही वेळ नीट पाहणी केली असता...
✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260
उमरी(दि.23सप्टेंबर):- तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज यासाठी शेतकऱ्यांनी बँकेकडे धाव घेतली असून आतापर्यंत देना बँक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदा च्या शाखेला...
?संचारबंदी सापडली संशयाच्या भोवऱ्यात?
✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841
हिंगणघाट(दि.23सप्टेंबर):-शहरातील व्यापारी संघटना,सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांच्या स्वयंप्रेरणेने घोषित जनसंचारबंदिला होत असलेला विरोध शमविन्यासाठी आ ज २३ रोजी स्थानिक...
✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-830886258
सेनगाव(दि.23सप्टेंबर):-मागील काही दिवसापासून सेनगाव तालुक्यामध्ये खूप अतिवृष्टी झाली.या अतीवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस,तूर यासह सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अजूनही मुसळधार...
✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587
हिंगोली(दि.23सप्टेंबर):-मागील काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस,तूर यासह हळद,ऊस व केळी या पिकांचे अतोनात नुकसान झाले...