?जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला अल्टिमेट
✒️अहमदपूर(संजय कांबळे माकेगावकर)
अहमदपूर(दि.2ऑक्टोबर):-महाराष्ट्रात पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे.महाराष्ट्र शासनाने अद्यापही...
✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260
नांदेड(दि.2ऑक्टोबर):- महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करणारे संघटना म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेल्या शिवराज्य युवा संघटनेच्या नांदेड जिल्हा प्रमुख म्हणून विक्रम पाटील बामणीकर...
✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260
नांदेड(दि.2ऑक्टोबर):-कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचा सन २०२०-२१ गळीत हंगामाचा बाँँयलर अग्नि प्रदीपन समारंभ ता. ०२ आँँक्टोबर २०२० रोजी संपन्न झाला....
✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)
पुणे(दि.2ऑक्टोबर):- मायपेनसिल्डोटकॉम डिजिटल (www.mypencildotcom.in) मासिक जगभरातून संकलित केलेल्या प्रेरणादायक कथा आणून जगाला प्रेरणा देण्याच्या तयारीत आहे. मायपेनसिल्डोटकॉम मासिकाचे संस्थापक प्रसुन कुलश्रेष्ठ, मायपेनल्ड्टकॉम...
✒️संतोष मडावी(कोरपना,विशेष प्रतिनिधी)मो:-8698639446
कोरपना(दि.2सप्टेंबर):-तालुक्यातील कन्हाळगाव येथे माननिय प्रियंका पवार मॅडम उपजिल्हाअधिकारी चंद्रपूर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागामार्फत श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष तालुका कोरपना तसेच उपसरपंच...
✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841
हिंगणघाट(दि.2ऑक्टोबर):-राष्ट्रपिता महात्मा गांधी याचे जयंतीनिमित्त आज स्थानिक जयस्तंभ चोकात गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
राष्ट्रपित्याने अहिंसेच्या मार्गाने देशाला इंग्रजांच्या...
?आरोग्य विषयक उपाययोजना व अन्य विकास कामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.2ऑक्टोंबर):- ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या भागातील रस्ते, पूल, पाणी पुरवठा,शिक्षण,बांधकाम, सिंचन,आवास तसेच प्राथमिक...
✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:- 8432409595
गेवराई(दि.2ऑक्टोबर):-महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजुर तसेच उसतोङ मजुर मुकादम वाहन धारकाना योग्य भाव मिळाला पाहिजे शासनाने कायदा करुन न्याय द्यावा नसता संप पुकारु...
?जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा जास्त
?गेल्या 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.2ऑक्टोंबर):- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 239 नवीन बाधितांची नोंद झाली...
✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231
सातारा(दि.2ऑक्टोबर):- स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात २ ऑक्टोबर २०१४(१४५ व्या) गांधी जयंती निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली होती.आज २ ऑक्टोबर महात्मा...