?कोरोना कोविड माहिती देण्यास करतो टाळाटाळ
?विनोद शर्मा यांचा आरोप
✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमूर(दि.15ऑगस्ट):-कोरोना कोविड महामारी मागील मार्च महिन्यापासून सुरू असून जनतेच्या सुरक्षेसाठी शासन प्रतिबंधक साहित्य...
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.15ऑगस्ट):- 74 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील ध्वजारोहण प्रसंगी गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा या गावचे उपसरपंच देविदास भाऊ सातपुते यांचा जिल्ह्याचे...
✒️चांदू आंबटवाड (नायगाव प्रतिनिधी)मो:-9307896949
नायगाव(दि.15ऑगस्ट):-जिल्हा परिषद हायस्कुल कुंटूर च्या प्रांगणात शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. बी. राजपुत सर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहण...
✒️संजय वर्मा-गोरखपूर,चौरा चौरी(प्रतिनिधी)मो:-9235885830
?सृष्टि धर्मार्थ सेवा संस्थान के प्रबंधक संजू वर्मा ने आज 15 अगस्त के दिन कहा कि नेता,अभिनेता,सत्ताधारी या फिर कोई भी नागरिक,चाहे...
✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०
नांदेड(दि.14ऑगस्ट):-स्व. रामनारायणजी काबरा हे अतिशय निर्मळ आयुष्य जगले. नांदेडच्या विविध सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचे योगदान मोलाचे होते. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी तळमळीने...
?चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1027
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.14ऑगस्ट):- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असली तरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे मृत्यूचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी...
✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547
श्रीगोंदा(दि.14ऑगस्ट):-श्रीगोंद्याचे सुपुत्र व अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. हरीश दत्तात्रय खेडकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देण्यात येणारे राष्ट्रपती पदक जाहीर झाले...
✒️ चांदू आंबटवाड(नायगाव,प्रतिनिधी)
मो:-9307896949
नायगाव(दि.14ऑगस्ट):- तालुक्यातील कुंटूर सर्कलचे
आमदार राजेश पवार यांचे खंदे समर्थक शिवाजी जाधव सातेगवकर व यांचे सेकोडो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त मनसे जिल्हा...
▪️ पालकमंत्र्यांनी घेतला खनिज विकास निधी अंतर्गत कामांचा आढावा
✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805
चंद्रपूर(दि.14ऑगस्ट):-जिल्हा खनिज प्रतिष्ठान, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पूर्ण झालेली कामे व प्रस्तावित...
स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्य पासून दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्यदिन दरवर्षी 15...