?महाविकास आघाडी सरकार कडून आपातग्रस्ताना तातडीने भरीव मदत मिळणार
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):- गेल्या काही दिवसापासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरू होते. अशातच मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील...
?सायंकाळी 6.45 वाजेपर्यंत 182 नवीन कोरोना बाधीत
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):-जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोना आजारामुळे तिघांचा मृत्यू झाला. यात रामनगर चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरुष...
✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114
गेवराई(दि.2सप्टेंबर):-गोरगरीब शेतकरी बांधवांना काही कामानिमित्त आले तर खूप अडचणी दाखवून दिशाभूल करून मागे पाठवून देतात. आणि ते काम पुढे ढकलून देतात. जे...
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):-29 ऑगस्ट ला मा.पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबर पासून एक आठवडा चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र...
?नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सतर्क राहण्याचेही आवाहन केले
✒️संतोष संगीडवार(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275
आल्लापल्ली(दि.2सप्टेंबर):-पुरामुळे शेतात पाणी शिरल्याने व नदी नाल्यांच्या किनारपट्टीवरील वस्तीत धोका निर्माण झाल्याने माजी राज्यमंत्री तथा...
✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587
सेनगाव(दि.2सप्टेंबर):-कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ येथील वीरशैव लिंगायत धर्माचे आद्यगुरू राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवसेना...
✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405
परळी(दि.2सप्टेंबर ):-स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य चे वतीने परळी तहसीलदार यांना विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.या निवेदनात खाजगी ईपास रद्द करन्यात...
✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.2सप्टेंबर):- वैनगंगा नदीच्या पात्रात असलेल्या बेळगावला , स्वतः जाऊन ना. विजय वड्डेटीवार (केंद्रीयमंत्री, पुनवर्सन मंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी, पुरामुळे झालेल्या भयानक परिस्थिती...
✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405
परळी(दि.2सप्टेंबर):-दिनांक 31ऑगस्ट रोजी रात्री 9-30 च्या सुमारास गंगाखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एक महीला व तिच्या सोबत तिचे 5 ते 7...
गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात 'स्वच्छता अभियान' हा उपक्रम राबविला जात आहे आणि अगदी गांवपातळीवरपण हे अभियान तेवढ्याच उत्साहाने राबविले जाते. पहायला गेले तर...