✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो,:-9075913114
गेवराई(दि.1सप्टेंबर):-तालुक्यातील माटेगाव शीवारात एका विहिरीत सतरा वर्षीय मुलगा व सोळा वर्षीय मुलीचे प्रेत तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे, दोघांनी आत्महत्या...
✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(१ सप्टेंबर):- वैनगंगा नदीला आलेल्या पुराणे माजवला हाहाकार पंचवीस वर्षानंतर आलेल्या भयानक पुरामुळे दयनीय अवस्था झाली होती.वैनगंगा नदीच्या पात्रात असलेल्या सर्व गावांना...
?बीन पावसाच्या पुराने सावली तालुक्यात हाहाकार
✒️सावली(पुरोगामी संदेश नेटवर्क)
सावली(दि.1सप्टेंबर):-तालुक्यात बीन पावसाच्या पुरामुळे, करोडो रूपयाचे नुकसान झाले असून, लोकांच्या घरात पाणी शिरून, संसार अस्ताव्यस्त झाले असतांनाही,...
?कोरोणा योद्धा म्हणुन आमदार अभिमन्यु पवार यांचा सन्मान
✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595
गेवराई(दि.1सप्टेंबर):-तालुक्यातील जातेगाव येथील भुमीपुञ भाजपा परिवारचे युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांनी नुकतीच लातुर...
✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114
गेवराई(दि.1सप्टेंबर):-रूग्णाच्या मदतीसाठी धावून आले बीड जिल्हाचे समाज सेवक सुनिल ठोसर पाटील यांना फोन वर बातमी मिळताच सर्वोतोपरी सहकार्य केले आणि सर्व पदाधिकारी...
अनेकदा हे सिद्ध झाले आहे की, बाळासाहेब आंबेडकर हे जनमाणसाच्या मनात आदराचे स्थान मिळवून आहेत...!!
कितीही अडचणीची परिस्थिती असु द्या,लाखो लोक बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला धावून...
✒️माधव शिंदे(नांदेड,विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260
नांदेड(दि.1सप्टेंबर):-डोंबिवली, जि. ठाणे येथील डोंबिवली शहर शिवसेनेचे माजी विभागप्रमुख, "दिव्यांग परिवार".! चे संस्थापक श्री. दत्ता सांगळे यांची "दिव्यांग विकास फाऊंडेशन"चे व्यवस्थापकीय संचालक...
✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114
अंबेजोगाई(दि.1सप्टेंबर):-पीककर्ज वाटपा संदर्भातील तक्रारींचा विचार करत आयोजित बँकर्सच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बँकांची चांगलीच झाडाझडती घेतली. यावेळी पीक कर्जाचे...
✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114
गेवराई(दि.1सप्टेंबर):-कोरोनामुळे गेवराई आगाराला जवळपास दहा कोटी रुपयांचा फटका बसला असून, सहा महिन्यांपासून एकाच जागेवर उभ्या असलेली लालपरी गेल्या आठवडयापासून रस्त्यावर धावू लागल्याचे...
राजकारणातील कोणाला काही समजत नाही ते कोणत्या ही नेत्यावर टिका करतात.. आणि बाळासाहेबांवर तर टिका केलीच पाहिजे..
बाळासाहेबांनी काही भुमिका घेतली तर त्यावर टिका केली...