Monthly Archives: September, 2020

अपघात रूग्णाच्या मदतीसाठी बीड जिल्ह्याचे रूग्णसेवक सुनिल ठोसर आले धावून

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114 गेवराई(दि.1सप्टेंबर):-रूग्णाच्या मदतीसाठी धावून आले बीड जिल्हाचे समाज सेवक सुनिल ठोसर पाटील यांना फोन वर बातमी मिळताच सर्वोतोपरी सहकार्य केले आणि सर्व पदाधिकारी...

वन मॅन आर्मी….!!

अनेकदा हे सिद्ध झाले आहे की, बाळासाहेब आंबेडकर हे जनमाणसाच्या मनात आदराचे स्थान मिळवून आहेत...!! कितीही अडचणीची परिस्थिती असु द्या,लाखो लोक बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला धावून...

श्री. दत्ता सांगळे यांच्या नवनियुक्तीबद्दल अभिनंदन.!

✒️माधव शिंदे(नांदेड,विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.1सप्टेंबर):-डोंबिवली, जि. ठाणे येथील डोंबिवली शहर शिवसेनेचे माजी विभागप्रमुख, "दिव्यांग परिवार".! चे संस्थापक श्री. दत्ता सांगळे यांची "दिव्यांग विकास फाऊंडेशन"चे व्यवस्थापकीय संचालक...

पीक कर्जा संदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडेंनी यांनी घेतली बँकांची झाडाझडती

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114 अंबेजोगाई(दि.1सप्टेंबर):-पीककर्ज वाटपा संदर्भातील तक्रारींचा विचार करत आयोजित बँकर्सच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बँकांची चांगलीच झाडाझडती घेतली. यावेळी पीक कर्जाचे...

कोरोनामुळे गेवराई आगाराला दहा कोटींचा फटका तोट्यात धावतेय लालपरी

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114 गेवराई(दि.1सप्टेंबर):-कोरोनामुळे गेवराई आगाराला जवळपास दहा कोटी रुपयांचा फटका बसला असून, सहा महिन्यांपासून एकाच जागेवर उभ्या असलेली लालपरी गेल्या आठवडयापासून रस्त्यावर धावू लागल्याचे...

बाळासाहेब आंबेडकरांवर टिका केलीच पाहिजे

राजकारणातील कोणाला काही समजत नाही ते कोणत्या ही नेत्यावर टिका करतात.. आणि बाळासाहेबांवर तर टिका केलीच पाहिजे.. बाळासाहेबांनी काही भुमिका घेतली तर त्यावर टिका केली...

आर्थिक संकट.. देवाची करणी का सरकारचे अपयश

देशात अर्थव्यवस्थेवर गत दोन ते तीन दिवसापासून चर्चा चालू आहे. त्याला दोन तीन नेत्यांच्या व्यक्तव्याची आणि जाहिर झालेल्या जिडीपीची किनार आहे.प्रथमतः दि.30/8/20 ला देशाच्या...

वंचित च्या आंदोलना पुढे अखेर सरकार नमले—ज्ञानेश्वर कोठेकर

?आठ दिवसात सर्व धार्मिक स्थळे उघडली जाणार ✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी) मो:-8080942185 केज(दि.1सप्टेंबर):-विश्व वारकरी सेनेने मंदिर उघण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबा मिळाला आणि एक लाख वारकरी...

आजचा युवक कसा असावा ?

आजचा युवक इतका पुढे गेला की भारतीय संस्कृती विसरूनचं गेला. म्हणजे युवकांची रहाणीमानचं बदलली नवीन फॅशन निघाली की युवकांची मनस्थिती बिघडत चालली आहे. आजचा...

मुलांच्या संगतीकडे लक्ष असूद्या

आपण दिलेल्या संस्कारांची शिदोरी तर आपल्या पाल्यांसोबत बालपणापासूनच असते,पण त्याचबरोबर काही अनुभव मुले समाजातून/मित्र वर्गातूनहि आत्मसात करत असतात,वाढी दरम्यान सवंगडी/मित्र मैत्रिणी महत्वाची भूमिका पार...
- Advertisment -
Google search engine

Most Read