Monthly Archives: May, 2026

राजुरा ते भुरकुंडा (बूज.) बससेवा सुरळीत सुरू करावी-ॲड. वामनराव चटप यांचे एस.टी. विभागाला निवेदन

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428 राजुरा(दि.१८मे):-राजुरा ते भुरकुंडा बूज ही बससेवा अनेक दशकांपासून ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाची महत्त्वाची जीवनवाहिनी म्हणून कार्यरत होती. काही तांत्रिक कारणांमुळे ही...

पाण्याची बचत : काळाची गरज         

राज्यातील तापमानाचा पारा जसा वाढत चालला आहे तसा राज्यातील पाण्याचा साठाही आटत चालला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे....

हरिद्वार येथे राजुऱ्याचा गौरव : इन्फंट चे क्रीडा शिक्षक हर्षल क्षीरसागर यांना ‘द्रोणा रत्न बेस्ट टीचर’ तर विद्यार्थ्यांनाही ‘बेस्ट प्लेयर द्रोणा रत्न’ सन्मान

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428 राजुरा(दि.18मे):-- हरिद्वार येथे दि. १६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित द्रोणा रत्न पुरस्कार सोहळ्यात राजुऱ्यातील इन्फंट जीझस कॉन्व्हेंट...

गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभावमुळे रुग्णांना करतात रेफर

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515 गंगाखेड(दि.17मे):-येथील उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाले असले,तरी प्रत्यक्षात रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे चित्र समोर येत आहे.कागदोपत्री...

और अब कॉरपोरेट जिहाद : आखिर नफरत की आग कब बुझेगी?

हाल में महाराष्ट्र का नासिक शहर दो बार अखबारों की सुर्खियों में रहा। पहली बार अशोक खरात के मामले को लेकर, जो एक ढोंगी...

तमिलनाडु : मोदीशाही की दुहरी हार!

तमिलनाडु में आखिरकार, जनतंत्र को पांवों तले रोंदने की कोशिश विफल हो गयी। सिने स्टार विजय के नेतृत्व में, पहली बार चुनाव में उतरी...

माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100 ▪️४४ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर; “पाणी घोटाळा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही” ▪️म्हसवडमध्ये महिलांचा मोठा सहभाग; आंदोलनानंतर शेतकऱ्यांचे रक्तदान म्हसवड-सातारा(दि.16मे):-माण-खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न, पाणी...

स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ उभारली जाणार ‘स्व. अरुणकाका साहित्य नगरी’

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर(दि.16मे):-शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले १७ वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन येत्या २३ व २४ मे रोजी जाधव लॉन्स, नगर-कल्याण...

जे देवळी नगरपरिषदेत होऊ शकते ते साकोलीत का नाही.? 

▪️आयत्या बगिचावर १ कोटींचे "नमो उद्यान" होऊ देणार नाही, तो ठराव रद्द करा - जागृत जनता ; अन्यथा जनतेला धरून होणार आंदोलन  ✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी) साकोली(दि.16मे):-करोडो...

बाबासाहेब नाव नसून समग्र परिवर्तनाचा विचार आहे-प्रा.डॉ.अनंता सूर

(दि. 17 मे 2026 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भीमटेकडी, अमरावती येथे संपन्न होत असलेल्या चौथ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष प्रा.डॉ.अनंता...
- Advertisment -
Google search engine

Most Read